Posts

Showing posts from August, 2020

प्रशिक्षण (Training)

 प्रशिक्षण उच्च विद्याविभूषित आणि कुशल कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रशासनात केली जाते. शाळा व महाविद्यालयातील शिक्षण कौशल्य निर्माण करण्यासाठी व व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आवश्यक असले तरी कर्मचाऱ्यास प्रशासकीय संघटनेचा भाग बनवण्यासाठी त्यांच्या प्रशासकीय संघटनेत समायोजन करण्यासाठी प्रशिक्षणाचे आवश्यकता असते. बदलत्या परिस्थितीनुसार विकसित ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आधुनिक काळातील विज्ञान तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्रशासन व अन्य अधिकांश क्षेत्रात विशेष तज्ञांचे महत्त्व वाढले आहे. शासनाचे धोरण कार्यक्रम तसेच जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कार्यरत असलेला कर्मचारीवर्ग प्रशिक्षक असणे आवश्यक आहे प्रशिक्षित कर्मचारी हा कुशलतेने प्रशासन कार्य करू शकतो म्हणून कर्मचारी प्रशासनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशिक्षण हा कर्मचाऱ्यांच्या भरती नंतरचे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रशिक्षणाला कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेची किल्ली समजली जाते. विसाव्या शतकात तीव्रतेने परिवर्तन झाले या परिवर्तनाचा परिणाम प्रशासनावर झाला प्रशासनाचे क्षेत्र जबाबदारी वाढली ...

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)

 नागरी सेवेचे कार्य भारताने लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केल्यामुळे शासनाच्या कार्यात वाढ झाली नागरी सेवेचे कार्यक्षेत्र व्यापक बनले त्यामुळे केवळ कायद्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून अपेक्षित असून इतरही कार्य त्यांना करावी लागतात ते कार्य पुढीलप्रमाणे 1. सल्ला देणे मंत्रिमंडळाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात याबाबतचे कायदेशीर ज्ञान त्यांना असतेच असे नाही अशा वेळी मंत्रिमंडळ ज्येष्ठ प्रशासकाचा सल्ला घेतात मंत्रिमंडळाने मागितलेले चाललंय अथवा योग्य कामकाजाच्या दृष्टिकोनातून आवश्यक माहिती देण्याचे कार्य सनदी सेवकाला करावे लागते 2. धोरणाची अंमलबजावणी कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश मंत्रिमंडळात नागरी सेवकांना देतात मंत्रिमंडळाच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनानुसार धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागरी सेवकांची असते. 3. जनतेच्या समस्या सोडविणे नागरी सेवक हे शासन आणि जनता यांना जोडणारा दुवा आहे कायदा आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना त्यांचा जनतेशी संपर्क येतो जनतेच्या सातत्याच्या संपर्काने त्यांच्या अडीअडचणी अपेक्षा या विषयीची मा...
 नागरी सेवेचे कार्य भारताने लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केल्यामुळे शासनाच्या कार्यात वाढ झाली नागरी सेवेचे कार्यक्षेत्र व्यापक बनले त्यामुळे केवळ कायद्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून अपेक्षित असून इतरही कार्य त्यांना करावी लागतात ते कार्य पुढीलप्रमाणे 1. सल्ला देणे मंत्रिमंडळाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात याबाबतचे कायदेशीर ज्ञान त्यांना असतेच असे नाही अशा वेळी मंत्रिमंडळ ज्येष्ठ प्रशासकाचा सल्ला घेतात मंत्रिमंडळाने मागितलेले चाललंय अथवा योग्य कामकाजाच्या दृष्टिकोनातून आवश्यक माहिती देण्याचे कार्य सनदी सेवकाला करावे लागते 2. धोरणाची अंमलबजावणी कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश मंत्रिमंडळात नागरी सेवकांना देतात मंत्रिमंडळाच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनानुसार धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागरी सेवकांची असते. 3. जनतेच्या समस्या सोडविणे नागरी सेवक हे शासन आणि जनता यांना जोडणारा दुवा आहे कायदा आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना त्यांचा जनतेशी संपर्क येतो जनतेच्या सातत्याच्या संपर्काने त्यांच्या अडीअडचणी अपेक्षा या विषयीची मा...